भारत दौऱ्या आणि चॅम्पियन ट्रॉफीसंग जाहीर केला

टीम इंडिया त्यानंतर मायदेशात परतणार आहे. टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध टी 20i आणिरशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड. एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20 मालिका एकूण 5 सामन्यांची असणार आहे. तर त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज होणार आहे. टी 20i मालिकेचं आयोजन हे 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. तर त्यानंतर 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत एकदिवसीय मालिकेचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
इंग्लंडने 22 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला. जोस बटलर हा दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय निवड समिती भारतीय संघाची केव्हा घोषणा करणार आहे.
सूर्या कॅप्टन आणखी कुणाला संधी
सूर्यकुमार यादव हा टी 20 संघाचा नियमित कर्णधार आहे. त्यामुळे सूर्या टी20I सीरिजमध्ये नेतृत्व करणार असल्याचंयाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. निश्चित आहे. मात्र निवड समिती त्या व्यतिरिक्त कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार? कुणाचं कमबॅक होणार आणि कुणाला डच्चू मिळणार?  भारतीय संघाची येत्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता बरोबरीत आकाश सोडवण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीची ही शेवटची आशा आहे.
जोस बटलर कर्णधार रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.  पण सिडनी मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड काही खास नाही. या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना 1978 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत विजयासाठी टीम इंडियाची धडपड सुरु आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी सामना जिंकला की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट मिळेल. अंतिम फेरीत दक्षिण होणार

Leave a Comment