लगेच त्यांची बाजू मांडायला वेळच दिला नाही. प्रतिमा तिची बाजू घेऊन बोलते हे समजल्यावर प्रिया थोडी गडबडते. कारण रविराज हा प्रतिमाच्या शब्दाबाहेर नसतो हे तिला चांगलंच माहीत असतं. आणि जर का प्रतिमाने सायलीला पाठिंबा दिला तर पुढे त्यांना अवघड होणार असतं. तेव्हा प्रिय पटकन तिकडे जात असतात आई तू अजूनही त्या खोट्या सायलीचीच आता इकडे
अर्जुन अवस्था थोडीफार सायलीप्रमाणेच असते. तो सुद्धा घरात सर्वांना स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचं कोणीच ऐकून घेत नाही. कल्पना त्याला म्हणते की तू जर आता असं म्हणणार असशील की तुम्ही जे पेपर पाहिलात ते खोटे आहेत तर मी ऐकून घेईन पण तसं आता बोलणार नाहीस. तुला आम्ही संस्कार देण्यात इतकं कमी पडलो? तुझ्या आणि सायलीच्या बाळाची स्वप्न मी पाहत असतात
होतो तुमच्यासाठी मी हनिमून प्लॅन केलेला आणि तुम्ही हे असं नवरा-बायको असल्याचं नाटक करत होता आणि आमच्या डोळ्यात धुळ फेकत होतात. त्यानंतर कल्पना स्वतःला खोलीत डांबून घेते. घरातले सगळे तिच्या पाठवून तिला बाहेर बोलवत असतात पण ती काही कोणाचा ऐकत अर्जुन घरा बाहेरून तिला हाका असतो पण त्यावेळी प्रताप त्याला अडवत म्हणतो की आता तू तो हक्क गमावला आहेस. तू आमचा मोठा विश्वासघात केला आहे त्यामुळे सॉरी बोलून काहीच होणार नाही.
घरी सुद्धा या प्रकरणावर चर्चा चालू असते. प्रिया सगळ्यांसमोर मोठ मोठ्या बाता मारत असते. रविराज सुद्धा तिला सॉरी म्हणतो की इतके दिवस तू सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होतीस पण आम्ही ठेवला नाही. तेव्हा परिस्थिती अशी झालेली की त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे आमच्याकडे नव्हता. दुसरीकडे मात्र यावेळी प्रतिमा मध्ये बोलते की तुम्ही सगळे त्यांना दोष देत आहात पण त्यांची पण सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना.
तिकडे सायली रडून रडून डोळे सुजवून बसलेली असते. कुसुमताई तिला बोलते की ती प्रिया इतके दिवस तुमचा भांडण फोडण्याच्या नादात आहे तरीही आपण यावे तिच्याबाबत एवढा गाफील कसं राहिलो. तेव्हा सायली म्हणते की यावेळी प्रियाला दोष देऊन चालणार नाही. तिने काहीच खोटं सांगितलेलं नाही. चूक आमची आहे आम्ही सगळ्यांना फसवत होतो. त्यानंतर ती पुन्हा रडू लागते.